१२ वी पास तरुणाचे मुंबई नोकरी करण्याचे स्वप्न होणार पूर्ण !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | १३ ऑक्टोबर २०२३ | अनेक ग्रामीण भागातील तरुणांना मुंबई नोकरी करण्याचे स्वप्न असते. त्यांच्यासाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. या सोबत ज्या तरुणाचे किमान १२ वी उत्तीर्ण आहे त्यांना देखील हि बातमी महत्वाची ठरणार आहे.

- Advertisement -

बृहन्मुंबई महापालिका अंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे ‘स्वच्छता निरिक्षक’ पदांच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०२३ आहे. BMC लोकमान्य टिळक महापालिका सामान्य रुग्णालय भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार या बाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पदाचे नाव – स्वच्छता निरिक्षक

- Advertisement -

एकूण पदसंख्या – १०

शैक्षणिक पात्रता –

उमेदवाराने बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी तसेच सॅनिटरी इन्स्पेक्टरचा डिप्लोमा अथवा हेल्थ इन्स्पेक्टरचा डिप्लोमा केलेला असावा.

नोकरी ठिकाण – मुंबई

वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे

अर्जाची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – टि.म.स. रुग्णालयाच्या आवक / जावक विभागात

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ ऑक्टोबर २०२३

अधिकृत वेबसाईट – http://www.ltmgh.com

पगार – भरती अंतर्गत निवड केलेल्या उमेदवारांना महिना २५ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Voter List Update | मतदार राजा जागा हो! जळगाव...

Voter List Update जळगाव | साक्षीदार न्यूज | भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली सध्या राज्यभरात 'विशेष सखोल पुनरीक्षण' (SIR) कार्यक्रम राबविला जात आहे. या मोहिमेचा मुख्य...

Ramzan Eid | साकळीत ऐक्याचा अनोखा संदेश! ईद निमित्त...

Ramzan Eid साकळी | मिलिंद जंजाळे | रमजान ईदच्या पवित्र सणानिमित्त साकळी गावात सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि एकोप्याचे प्रेरणादायी चित्र पाहायला मिळाले. विविध समाजातील...

Education News | भविष्यातील पिढीचा गौरव! शेठ ला.ना. सार्वजनिक...

Education News जळगाव |साक्षीदार न्यूज | "केवळ गुणांच्या शर्यतीत न धावता शिस्त, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा जोपासून आदर्श नागरिक बना," असे प्रेरणादायी आवाहन शिक्षण प्रसारक मंडळाचे...

RECENT NEWS