back to top
गुरूवार, फेब्रुवारी 5, 2026

ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनच्या सरचिटणीस पदी बाबासाहेब सोनकांबळे तर जिल्हाध्यक्ष पदी रणजित गायकवाड यांची निवड

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उमरगा । सुरज आबाचने । ग्राम संवाद सरपंच असोसिएशन च्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदी बाबासाहेब सोनकांबळे एकोंडी ( ज ) ता. उमरगा यांची तर जिल्हाध्यक्ष पदी रणजित गायकवाड चिंचोली ( भु ) ता. उमरगा यांची दि 19 रोजी निवड करण्यात आली. ग्राम संवाद सरपंच असोसिएशन राज्यातील ग्रामपंचायतीच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहे. ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनच्या मार्फत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना त्यांचे अधिकार व कर्तव्याची जाणीव करून देवून शासनाच्या विविध योजना गावातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवण्याचा मुख्य हेतू आहे. संघटनात्मक वाढीसाठी निवड करण्यात आल्याचे अध्यक्ष अजिनाथ धामणे पाटील यांनी सांगितले. बाबासाहेब सोनकांबळे व रणजित गायकवाड यांच्या निवडीबद्दल त्यांचे उमरगा व परिसरातील ग्रामस्थांनी त्याचे अभिनंदन केले.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sant Ravidas Jayanti | भडगावात जगतगुरू संत रविदास महाराज...

Sant Ravidas Jayanti भडगाव | गोरख माळी | राष्ट्रीय चर्मकार महासंघ, भडगाव शहराच्या वतीने जगतगुरू संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात...

Jalgaon News | जळगावात बंद घर फोडून सोन्याची चोरी;...

Jalgaon News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरातील आयोध्या नगर परिसरात बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी...

Human Rights Association | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रुपाली...

Human Rights Association अचलपूर | साक्षीदार न्यूज | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौं. रुपाली अभय माथने यांचा आंतरराष्ट्रीय मानवधिकार वेलफेअर असोसिएशन, अचलपूर–परतवाडा यांच्या वतीने...

RECENT NEWS