back to top
गुरूवार, फेब्रुवारी 5, 2026

वाढत्या तापमानामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना पिक विम्यातून त्वरित भरपाई देण्याची भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांची मागणी..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वाढत्या तापमानामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना पिक विम्यातून त्वरित भरपाई देण्याची भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांची मागणी..

- Advertisement -

गेला काही दिवसां पासुन जळगाव जिल्हात तापमानाचा पारा हा अक्षरशा ४७ डिग्री पेक्षाही अधिक गेलेला आहे यामुळे परिसरातील शेतकरी बांधव खास करून केळी उत्पादक शेतकरी प्रचंड हवालदिल झाले असून वाढत्या तापमानाने केळी बागा सुकत चालल्या आहेत. वकील उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे.

सदरील विषयाचे गांभीर्य ओळखत भारतीय जनता पार्टी जळगाव पूर्व चे जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी शेतकरी बांधवांना हेक्टरी ४३,५०० रुपयांची भरपाई मिळण्याची मागणी कृषी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.

- Advertisement -

राज्यात लागू करण्यात आलेल्या हवामाना आधारित पिक विमा योजनेच्या प्रमाणाकां नुसार १ मे ते ३१ मे दरम्यान सलग पाच दिवस ४५ डिग्री पेक्षा तापमान राहिल्यास फळ उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ४३,५०० रुपये नुकसान भरपाईची तरतूद करण्यात आलेली असुन त्या अनुषंगाने कृषी आयुक्तांनी विमा कंपन्यांना त्वरीत आदेश काढून केळी उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई देऊन दिलासा देण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sant Ravidas Jayanti | भडगावात जगतगुरू संत रविदास महाराज...

Sant Ravidas Jayanti भडगाव | गोरख माळी | राष्ट्रीय चर्मकार महासंघ, भडगाव शहराच्या वतीने जगतगुरू संत रविदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात...

Jalgaon News | जळगावात बंद घर फोडून सोन्याची चोरी;...

Jalgaon News जळगाव | साक्षीदार न्यूज | शहरातील आयोध्या नगर परिसरात बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी...

Human Rights Association | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा रुपाली...

Human Rights Association अचलपूर | साक्षीदार न्यूज | अचलपूर नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौं. रुपाली अभय माथने यांचा आंतरराष्ट्रीय मानवधिकार वेलफेअर असोसिएशन, अचलपूर–परतवाडा यांच्या वतीने...

RECENT NEWS