कपाशी शेतकरी संकटात : लाल्या रोगाचा प्रादुर्भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ३ नोव्हेबर २०२३ | राज्यातील अनेक शेतकरी नेहमीच कोणत्या ना कोणत्या संकटात येत आहे. यंदा कमी पाऊस झाल्याने प्रत्येक पिकाच्या उत्पादनात घट देखील झाली आहे तर आता कपाशी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कपाशीचे चांगले उत्पादन येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र कपाशीचा एक- दोन वेचा झाल्यानंतर यावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव पडण्यास सुरवात झाली आहे. यामुळे उत्पादनात घट होणार आहे.

- Advertisement -

परभणी जिल्ह्यात कपाशीचा पेरा बऱ्यापैकी झाला आहे. परंतु लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. गेल्या दोन वर्षांत कापसाला चांगला हमीभाव मिळत नसला तरी कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. महागडे बियाणे, रासायनिक खते, वाढती मजुरी अशा स्थितीत शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. पावसाने मोठा खंड दिला. नगदी पीक असलेल्या कपाशीवर लाल्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Sand Mafia Jalgaon | वाळू माफियांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! शिरसोली-कुऱ्हाडदा...

Sand Mafia Jalgaon जळगाव | सुनिल भोळे | शिरसोली ते कुऱ्हाडदा दरम्यान रात्रीच्या सुमारास चालणाऱ्या बेफाम अवैध वाळू वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर...

Adawad Gram Panchaya | अडावद ग्रामपंचायतीत निधी घोटाळ्याचे आरोप;...

Adawad Gram Panchaya यावल | मिलिंद जंजाळे | अडावद ग्रामपंचायतीत १५ वा वित्त आयोग निधीअंतर्गत राबविण्यात आलेल्या ई-निविदा प्रक्रियेवरून वाद निर्माण झाला असून ग्रामपंचायत...

Government Scheme | धरणातील गाळ आता शेतात! आमदार अमोलभाऊ...

Government Scheme रावेर-यावल |  मिलिंद जंजाळे | मतदारसंघात सन २०२६-२७ साठी ‘गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार’ योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या पुढाकारातून...

RECENT NEWS