Jayant Patel Government ; ‘हाजीर तो वजीर’ : जयंत पाटलांची सरकारवर टीका !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | २९ नोव्हेबर २०२३ | येत्या ७ डिसेंबरपासून नागपुरात राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास सुरुवात होणार असून हे अधिवेशन २० तारखेपर्यंत चालणार आहे. त्याआधी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली असून निधी वाटपावरुन दुजाभाव होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

- Advertisement -

“सात तारखेपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होत आहे. त्याआधी सहा डिसेंबरला महाविकास आघाडीची बैठक घेऊ. राज्यासमोर अनेक गंभीर प्रश्न आहेत, ते सोडवले जातील अशी अपेक्षा आहे,” असे जयंत पाटील यावेळी म्हणाले. तसेच निधीवाटपावरुन दुजाभाव केला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. “हाजीर तो वजीर अशी सध्याची सध्या परिस्थिती आहे. जो मंत्रालयात जातो ठाण मांडून बसतो तो जास्त पैसे मिळवतो. सत्ताधारी आमदारांमध्येच ही स्पर्धा असून समान निधीचं वाटप होत नाही. सरकारमधल्या पक्षांमध्येच असमानतेचं धोरण आहे. बाकी विरोधकांचं तर विचारायलाच नको…” असे जयंत पाटील म्हणाले.

Jayant Patel Government

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS