back to top
शुक्रवार, सप्टेंबर 26, 2025

कमी खर्चात बनवा दक्षिण भारत फिरण्याचा मोठा प्लान !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | २१ नोव्हेबर २०२३ | देशभरात थंडीला सुरुवात झाली असून अनेक लोक थंडीत फिरायला जाण्याची मज्जा काही वेगळीच असते. अनेकजण नवीन वर्षात फिरायला जाण्याचा प्लान करत असतील. तर ही माहिती खास तुमच्यासाठी. IRCTC ने नवीन वर्षासाठी फिरायला जाण्यासाठी एक नवीन पॅकेज लाँच केले आहे.

- Advertisement -

IRCTC हे नेहमीच प्रवाशांसाठी नवनवीन टूर पॅकेज लाँच करत असतात. नवीन वर्षासाठी त्यांनी नवीन पॅकेज लाँच केले आहे. नवीन वर्षात तुम्ही साउथ इंडिया फिरु शकतात. मार्चमध्ये तुम्ही या पॅकेजचा लाभ घेऊ शकतात.

दक्षिण भारत टूर
पॅकेज कालावधी- ५ रात्र, ६ दिवस
प्रवासाचे साधन- विमान
डेस्टिनेशन- कन्याकुमारी, कोवलम, मधुराई, रामेश्वरम, त्रिवेंद्रम

- Advertisement -

या सुविधांचा समावेश
प्रवासासाधी विमानाचा वापर केला जाणार आहे.
राहण्यासाठी ३ स्टार हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.
टूर पॅकेजमध्ये नाश्ता आणि जेवण ही सुविधा मिळेल.
स्थानिक ठिकाणी फिरायला एसी बसची सोय
ट्रेवल इन्शुरन्स देण्यात आला आहे.

खर्च
जर तुम्ही एकटे या ट्रीपवर जात असाल तर ५१,००० रुपये भरावे लागणार आहेत.
तसेच दोन लोकांसाठी ३९,६०० रुपये खर्च येईल.
तीन लोकांसाठी ३८,००० रुपये खर्च होईल.
लहान मुलांसाठी तुम्हाला वेगळे पैसे भरावे लागणार आहेत.
अशा प्रकारे बुकिंग करु शकता
या पॅकेजची बुकींग तुम्ही आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवरुन करु शकता. यासोबत आयआरटीसी पर्यटक सुविधा केंद्र, प्रादेशिक कार्यालयांमधूनही करु शकता. या पॅकेजची संपू्ण माहिती IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Heavy Rain | “मुसळधार पावसाने घेतले 84 जीव! मृतांच्या...

Heavy Rain | साक्षीदार न्यूज | राज्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर मानवहानी आणि संपत्तीचे नुकसान झाले असून, शासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले आहे....

Pandit Deendayal Upadhyay | पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त...

Pandit Deendayal Upadhyay | साक्षीदार न्यूज | भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा असणारे, एकात्मवाद व अंत्योदय विचारांचे प्रणेते "स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय" यांच्या जयंती निमित्त...

Agriculture Officer | “शेतकऱ्यांचे संसार पाण्यात, मात्र कृषी अधिकारी...

Agriculture Officer | सुनिल भोळे | जळगाव जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीतील उभी पिके पाण्याखाली गेली, अनेकांच्या घरांचे नुकसान...

RECENT NEWS