समाजाचा मनोज पाटलांनी ठेवला मान ; घेतला हा निर्णय !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

साक्षीदार | ३१ ऑक्टोबर २०२३ | राज्यात मराठा समाजाचे आंदोलन अनेक जिल्ह्यात आक्रमक होत आहे तर मनोज जरांगे पाटील यांची देखील प्रकृती खालावत असल्याने अनेक समाजबांधव त्यांना गेल्या दोन दिवसापासून पाणी पिण्याची विनवणी करीत आहे तरी देखील मनोज पाटील पाणी पिण्यास नकार देत होते मात्र आज अखेर जरांगे यांनी मराठा समाजाचा मान ठेवला आहे.

- Advertisement -

सोमवारी मराठा आंदोलकांच्या विनंतीचा मान राखत मनोज जरांगे यांनी काही घोट पाणी घेतलं होतं. त्यानंतर जनतेच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पिऊन उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आज मंगळवार थोड्याच वेळापूर्वी फोनवरून मुख्यमंत्री एकनाथ शिेंदे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये चर्चा झाली. त्यानंत जरांगे हे थोड्या वेळात मराठा अभ्यासकांना बोलावणार आहेत आणि त्यांच्याशी चर्चा करून पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ यांच्याशी बोलणार आहेत. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काय तोडगा काढला जातो याकडे राज्यातील जनतेच्या नजरा लागल्या आहेत.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS