back to top
शुक्रवार, सप्टेंबर 26, 2025

Railway special train ; गर्दी टाळण्यासाठी रेल्वेचा निर्णय : विशेष रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

साक्षीदार | ९ नोव्हेबर २०२३ | प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने मुंबई ते रिवा, पुणे ते जबलपूर आणि जबलपूर ते कोइमतूर या तीन उत्सव विशेष रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

क्र. ०२१३१ पुणे – जबलपूर सुपरफास्ट स्पेशल गाडी आता १ जानेवारीपर्यंत तर ०२१३२ जबलपूर- पुणे सुपरफास्ट स्पेशल या गाडीची मुदत आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. क्र. ०२१८८ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रिवा सुपरफास्ट स्पेशल गाडी प्रत्येक शुक्रवारी २९ डिसेंबरपर्यंत तर क्र ०२१८७ रिवा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट ही स्पेशल गाडी आता २८ डिसेंबरपर्यंत दर गुरुवारी वाढविण्यात आली आहे. क्र. ०२१९८ जबलपूर- कोइम्बतूर स्पेशल गाडी २९ डिसेंबरपर्यंत दर शुक्रवारी तर क्र. ०२१९७ कोईम्बतूर- जबलपूर स्पेशल गाडी १ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे.

काचीगुडा येथून मेडचल, वाडियाराम, कामरेड्डी, निजामाबाद १ बसर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली डेक्कन, वाशिम, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव नंदुरबार, सुरत, वडोदरा, अहमदाबाद, महेसाणा, पालनपूर, अबू रोड, फलना, मारवाड जंक्शन, पाली मारवाड, लुनी, जोधपूर, गोतान, मेडता रोड, नागौर आणि नोखा या स्टेशनवर थांबेल.

Railway special train

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Heavy Rain | “मुसळधार पावसाने घेतले 84 जीव! मृतांच्या...

Heavy Rain | साक्षीदार न्यूज | राज्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर मानवहानी आणि संपत्तीचे नुकसान झाले असून, शासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केले आहे....

Pandit Deendayal Upadhyay | पंडीत दीनदयाल उपाध्याय जयंती निमित्त...

Pandit Deendayal Upadhyay | साक्षीदार न्यूज | भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा असणारे, एकात्मवाद व अंत्योदय विचारांचे प्रणेते "स्व.पंडित दीनदयाल उपाध्याय" यांच्या जयंती निमित्त...

Agriculture Officer | “शेतकऱ्यांचे संसार पाण्यात, मात्र कृषी अधिकारी...

Agriculture Officer | सुनिल भोळे | जळगाव जिल्ह्यात अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीतील उभी पिके पाण्याखाली गेली, अनेकांच्या घरांचे नुकसान...

RECENT NEWS