वरणगावच्या तरुणाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

वरणगाव ;- धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने शहरातील सिद्धेश्वर नगर परिसरात राहणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

पंकज कडू (भगत ) माळी (३२ ) असे मयत तरुणाचे नाव असून तो दि ९ मंगळवारच्या रात्री घरात कोणास काही न सांगता घरातून बाहेर पडला होता बराच वेळ झाला तरी घरी परत आला नसल्याने घराच्या नातेवाईकांनी त्याला शोधले मात्र दिसुन आला नाही रेल्वे कर्मचारी कर्तव्यावर सकाळच्या सुमारास जात असताना वरणगाव रेल्वे स्टेशनच्या थोड्याच अंतरावर रेल्वे रुळावर तरुणाचा मृतदेह आढळला या बाबत लोहमार्ग पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Yawal News | यावलमध्ये पाण्यासाठी महिलांचा आक्रोश! ५ किमीवरून...

Yawal News यावल |  मिलिंद जंजाळे| तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक १, दुसरखेडा रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र...

Gold Price | सोन्याच्या दरात मोठी घसरण! अजून किती...

Gold Price | साक्षीदार न्यूज | मार्च महिन्यात सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण नोंदवली गेली असून गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. Kedia...

Hindu Muslim Unity | साकळीतील ईद मिलाद सोहळ्यात हिंदू-मुस्लिम...

Hindu Muslim Unity यावल | मिलिंद जंजाळे | साकळी (बऱ्हाणपूर–अंकलेश्वर रोड) येथे मेश ऍग्रो कंपनीतर्फे आयोजित करण्यात आलेला ईद मिलाद सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात आणि...

RECENT NEWS