वाघुर धरणात ७३ टक्के जलसाठा ; जळगाव शहराला दीड वर्ष पुरेल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
Jalgaon Khandesh Festival

जळगाव : यावर्षी वाघूर परिसरात चांगला पाऊस झाल्यामुळे वाघुर धरण शंभर टक्के भरले होते. त्यामुळे वाघुर धरणात ७३ टक्के जलसाठा शिल्लक असून जळगाव शहराला दीड वर्ष पुरेल इतका जलसाठा धरणात आहे. त्यामुळे जळगावकरांना सध्या तरी पाणी टंचाईची चिंता नसली तरी, उन्हाळा कडक असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्याप्रमाणात होत असल्यामुळे व जामनेर परिसरातील इरिगेशनला जास्त पाणी लागण्याची शक्यता असल्यामुळे जळगावकरांनी पाण्याची नासाळी न करता पाणीजपून वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

- Advertisement -

वाघूर धरणात ७३.४७ टक्के पाणीसाठा असून, दी वर्षे टंचाईहोणार नाही, याचा दिलासा जळगावकरांना मिळाला आहे. जळगाव शहराची लोकसंख्या सुमारे सहा लाख आहे. वाघूर धरणात पाणी आरक्षण ४० दशलक्ष घनमीटर इतके आहे. शहरास दररोज ९० एमएलडीइतका पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे धरणातील पाण्याचा साठा दीड वर्षे पुरेल एवढा असल्याचे सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

या बातम्या देखील वाचा

Ramgiri Maharaj | ‘ताटी उघडा ज्ञानेश्वरा’च्या जयघोषात भक्तीचा महासागर!...

Ramgiri Maharaj | मिलिंद जंजाळे | यावल  “ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा…” या अभंगाच्या सुरांनी भारलेले वातावरण आणि भक्तीच्या रंगात न्हाऊन निघालेला परिसर—अशा भावमय...

Police Action | मोठा खुलासा! राज्यात 2 हजारांहून अधिक...

Police Action | मिलिंद जंजाळे | राज्यात अंधश्रद्धा, फसवणूक आणि नागरिकांची आर्थिक व मानसिक लूट करणाऱ्या भोंदूबाबांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. राज्यभरात आतापर्यंत...

Heart Attack | धक्कादायक! धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू; हृदयविकाराचा...

Heart Attack यावल | मिलिंद जंजाळे | यावल शहरातील अंकलेश्वर–बऱ्हाणपूर राज्य मार्गावरील चोपडा नाक्याजवळ एका ३२ वर्षीय तरुणाचा धावत्या दुचाकीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने...

RECENT NEWS